पोलीस भारतीसंदर्भातील मोठी बातमी हाती आली आहे. पोलीस भरतीसाठी ऑनलाईन फॉर्म भरताना अनेक उमेदवारांनी एकाच पदासाठी अनेक जिल्ह्यातून अर्ज भरले आहेत. त्यामुळे ज्या उमेदवारांनी एका पदासाठी एकच अर्ज भरला आहे त्या उमेदवारांवरती अन्याय झाला आहे. म्हणून एका पदासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यातून अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरू शकतात. शासनाच्या फक्त एका जिह्ल्यातून एकाच अर्ज मान्य करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत.
आपल्याला हेही वाचायला आवडेल
CRPF Mega Bharti २०२३; १० वी वरती देशातील तब्बल १ लाख ३० हजार कॉन्स्टेबलची सर्वात मोठी भरती
काय सांगताय राव ! आता फोन पे, गूगल पे वर खात्यात पैसे नसतानाही खर्च करता येणार