शेतकऱ्यांना आनंदाची बातमी ! या तारखेपूर्वी होणार नुकसान भरपाईचे वाटप
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस, संततधार पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईसाठी 755 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी